Browsing Tag

करजमकत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; तालुकास्तरीय समित्या गठीत

सोलापूर, दि. २९:- महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय !

सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना, 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण बुलढाणा, दि. 29 (जिमाका): कधी अवेळी पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट आणि अतिवृष्टी… अशा
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; कर्जाच्या ओझ्यातून मुक्ततेकडे बुलढाणाच्या…

राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून बुलढाणा जिल्ह्यातील
Read More...

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती”

हवामान बदल ,अनियमित मान्सून, अतिवृष्टी व गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. अशा कठीण काळात  शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून बळीराजाला दिलासा देण्याच्या प्रयत्न – मंत्री…

सांगली, दि. २८ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
Read More...

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली  असून या योजनेचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जाच्या अंधारातून समृद्धीच्या पहाटेकडे

पूर्व क्षितिजावर सूर्याची पहिली किरणे डोकावण्याआधीच एका शेतकऱ्याचा दिवस सुरू झालेला असतो. एका हातात नांगर, खांद्यावर फावडे, कपाळावर घामाचे थेंब आणि मनात
Read More...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची गतिमान…

महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी  सुरवात केली आहे. या योजनेच्या
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; बळीराजासाठी दिलासादायक पाऊल

महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो.
Read More...